Skip to main content

Posts

Water crisis in Bangalore the things we can do

1. Introduction: Understanding the gravity of the water crisis in Bangalore The city of Bangalore is known for its vibrant IT industry, bustling streets, and rapid urbanization. However, beneath its outward appearance of progress and development, lies a serious issue that demands immediate attention – the water crisis. Bangalore is facing an acute shortage of water, with many areas experiencing water scarcity on a daily basis. This crisis has severe implications for the health, safety, and economic stability of the city's residents. In an era where social media plays a significant role in raising awareness and mobilizing communities, it is crucial to address this issue and find sustainable solutions. 2. The importance of recognizing and addressing the water crisis Recognizing and addressing the water crisis in Bangalore is of utmost importance for several reasons. Firstly, the health and safety of the city's residents are at stake. Lack of access to clean and safe water can

पैलतोघे काऊ कोकताहे - ज्ञानेश्वर

 'पैलतोघे काऊ कोकताहे' या संत ज्ञानेश्वरांच्या अभंगाचा अर्थ सांगू शकाल का? आपण विचारलेल्या अभंग संपूर्ण असा आहे. पैल तो गे काऊ कोकताहे । शकुन गे माये सांगताहे ॥१॥ उड उड रे काऊ तुझे सोन्यानें मढवीन पाऊ । पाहुणे पंढरीरावो घरा कैं येती ॥२॥ दहिंभाताची उंडी लावीन तुझे तोंडी । जीवा पढिये त्याची गोडी सांग वेगी ॥३॥ दुधें भरूनी वाटी लावीन तुझें वोंठी । सत्य सांगे गोठी विठो येईल कायी ॥४॥ आंबया डहाळी फळें चुंबी रसाळीं । आजिचे रे काळीं शकुन सांगे ॥५॥ ज्ञानदेव म्हणे जाणिजे ये खुणें । भेटती पंढरीराये शकुन सांगे ॥६॥ रामकृष्णहरी वरील अभंग हा योगीराज माऊलींचा आहे . या अभंगात जगरीती प्रमाणे शकुन सांगतात ,ऐकतात किंवा शकुन मानतात असा एक अर्थ भरलेला आहे . तसाच दुसऱ्या अर्थाने विचार केला तर या अभंगात अध्यात्मिक साधनेत येणारे अनुभव सांगितले आहेत. थोडक्यात हा अभंग गूढार्थाने भरलेला आहे. आधी आपण शब्दार्था प्रमाणे विचार करू त्यानंतर गूढार्थाकडे जाऊ . लहानपणा पासून घराच्या अंगणातील झाडावर किंवा घराच्या एखाद्या कोपऱ्यात कावळा ओरडत असला की आज पाहुणा येणार अशी आमची आजी सांगायची आणि खरोखरचं त्यादिवशी कुणीतरी

माझा मराठीची बोलू कौतुके

आज 27 फेब्रुवारी, मराठी भाषा दिवस. सकाळी माझ्या पत्नीने त्या निमित्त तिने शाळेत असताना अभ्यास केलेली ज्ञानेश्वरी मधील ही ओवी अणि त्याचा अर्थ सांगितला अणि तिचे कौतुक वाटले. मराठी भाषे विषयी नुकताच एक सुंदर लेख वाचनात आला. माझा मराठीची बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके। ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।। या संत ज्ञानेश्वरांनी लिहलेल्या चरणाचा अर्थ काय आहे? संपूर्ण देशात जसा महाराष्ट्र आणि महाराष्ट्राची संस्कृती प्रेरणादायी आहे तशी मराठी भाषा देखील. संत ज्ञानेश्‍वर म्हणतात, माझा मराठीची बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके। ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन ।। ज्ञाने. ६/१४ असे म्हणत त्यांनी मराठी भाषेविषयीचा अभिमान, मराठीची महती व्यक्त केली आहे.अमृतालाही पैजेनी जिंकणारी अक्षरे, अशी अमृतवाणी ज्ञानदेवांच्या प्रत्येक शब्दाशब्दातून व्यक्त झाली आणि ब्रह्मविद्याच शब्दरूप झाली. ज्ञानेश्वरीत कर्म आहे; पण कर्माची कटकट नाही. ज्ञान आहे; पण ज्ञानाचा रुक्षपणा नाही. भक्ती आहे; पण ती भोळ्या अज्ञानाची नाही. माझा मराठी चा बोल कौतुके।परि अमृताते हि पैजा जिंके।ऐसी अक्षरे रसिके।मेळवीन।।१४।।ज्ञानेश्वरी अध्याय सहावा.

IPhone Ring tone not working?

Recently my wife faced the strange problem that her iphone14 ringtone was not working. We tried all the approaches suggested in Apple support website like changing ringtones even factory reset but all in vain. Then today we came across a post in Yahoo finance. Which had a fix and all out tension was gone in a jiffy.. Do your friends and family constantly complain that you never answer their phone calls? Are you actively trying to avoid them? Well, if that’s the case, then this video isn’t for you. But if you do want to keep in touch with your loved ones but can’t figure out why your phone isn’t ringing when they call, I’ve got a quick tip that should solve your problem. If you’re using Apple’s (AAPL) iPhone, there’s a good chance that you accidentally turned on its Do Not Disturb feature. When you do this, you automatically silence any calls you’d normally get and send them to your voicemail. I’ve known more than a few people who have had this issue, including someone who’s probably wa

जंगल साद

 नुकताच एक लेख वाचनात आला. जंगलातल्या खर्या राहणी बद्दल-  ✨ या दोघी           आणि जंगल...     ❄️ या दोघी .एकीच वय ६० दुसरीचं ८०. दाजिपूरच्या जंगलाला लागून ठकूचा धनगरवाडा आहे. तेथे फक्त त्यांचे पिढ्यान पिढ्याचे एकच घर आहे. तिन्ही बाजुला दाट जंगल. यांच्या घरात आजही लाईट नाही. रस्ता नाही. ठकूचा धनगरवाडा म्हणजे कै.ठकू धनगराचे घर. त्याची चौथी पाचवी पिढी आजही तेथे रहाते या पिढीतील ठकू धनगराची नातसुन लक्ष्मी वय ६०. व ठकुची मुलगी सोना वय ८0 व एक खापर पणतू याक्षणी येथे रहातो. आजुबाजुला वस्ती नाही. गवे बिबट्या अस्वलाचा यांच्या घराजवळ सतत वावर. त्यामुळे दिवस मावळला की घराचे दरवाजे बंद . सोबतीला फक्त दोन गावठी कुत्री. घरात रॉकेल किंवा डिझेलची चिमणी . ती विझवली की रात्रभर सभोवती फक्त काळोख आणि जंगलातून वाट काढत घुसणाऱ्या वाऱ्याचा घुमणारा आवाज. रात्री कुत्री भेदरून, आकसून कुई कुई करू लागली की या दोघींनी ओळखायच . बाहेर काय तरी आलय. आणि उठायच्या भानगडीत न पडता पुन्हा मुरगटुन झोपायच. पावसाळ्यात तर तीन महिने घराबाहेर पडायच नाही. लाकुड पेटवुन धुनी करायची आणि त्याच्या उबीला बसायच. लक्ष्मी व सोना साठ

तावडे हॉटेल कोल्हापूर

इंटरनेट वरुन साभार.. तावडे हॉटेल पुरात हॉटेल बुडाले हे हॉटेल शंकर कदम ऊर्फ तावडे यांच्यानंतर त्यांची मुले केरबा, पांडुरंग, बाबासाहेब, निवृत्ती आणि मुलगी हौसाबाई यांनी चालविले. 1989 मध्ये पंचगंगेला महापूर आला आणि त्यात निम्मे हॉटेल बुडाले. त्यानंतर शिरोली नाका ते गांधीनगर फाटा रस्ता चौपदरी झाला आणि त्या रस्त्याखालीच तावडे हॉटेलच्या खोपटाचा शेवट झाला. वीस वर्षे झाली, तावडे हॉटेलचे तेथे कसलेही अस्तित्व नाही, पण तावडे हॉटेलच्या आठवणी जाग्या आहेत. त्यामुळेच तावडे हॉटेल नसले तरी त्याची ओळख मात्र राहिली आहे.  कोल्हापूर - कोल्हापुरात येण्यासाठी मुंबईपासून कन्याकुमारी पर्यंतच्या महामार्गावर कोणत्याही ट्रकमध्ये बसायचं, ट्रक ड्रायव्हर कन्नड, तमिळी, मल्याळी बोलणारा असू दे, त्याचा एक शब्दही तुम्हाला नाही कळू दे, कोल्हापुरात उतरायचं असेल तर कोल्हापूर नव्हे, फक्त #तावडे_हॉटेल असे म्हणायचे. तो ट्रक बरोबर कोल्हापूरच्या फाट्यावर येऊन थांबणार, म्हणजेच आपण "तावडे हॉटेल‘ केवळ हा एका शब्दाचा पत्ता सांगून कोल्हापुरात येऊन पोचणार.  तावडे हॉटेल आणि कोल्हापूरचं नातं असं एक नव्हे, दोन नव्हे, 75 ते 77 वर्षे

Saltwater gargle for cough

How does the saltwater solution helps to cure cold and cough?  Ever wondered when we gargle with salt water how it helps to reduce cough. Salt water has osmotic properties, when the solution passes near mucus cells it draws water from the mucus cells effectively thinning the mucus layer. ( The salt concentration in the solution causes to create difference so water draws out of mucus) Salt water also soothes the throat. When taken as nasal spray or drop it does the same action to reduce cold symptoms.